कृषी
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’
रत्नागिरी दि. २० जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय…
Read More » -
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने १५ दिवसांत ६ लाख १८ हजार वृक्षांची विक्रमी लागवड
रत्नागिरी, दि. २० जुलै : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेल्या “प्रत्येक भक्त एक वृक्ष” या अभियानाला देशभरातून…
Read More » -
खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकरी संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
विल्ये दि. १८ जुलै (अमित कांबळे) :- रत्नागिरीतील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था गेले अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे.…
Read More » -
वाटद खंडाळा येथे उद्या शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन
विल्ये दि. १६ (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी दहा…
Read More » -
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी सन्मान व पुरस्कार
रत्नागिरी, दि. ३ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते कृषीदिनानिमित्त सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ पंजाबराव देशमुख…
Read More » -
नाणीज येथे ‘कृषी दिन’; चारसूत्री भात लागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान
रत्नागिरी, दि. २ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नाणीज ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी…
Read More » -
यशोगाथा: भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’
“शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे…
Read More » -
कोकणातील भात लावणी…! निसर्ग, परंपरा आणि श्रमांचा सुंदर संगम
कोकण म्हटले की हिरव्यागार डोंगररांगा, मुसळधार पाऊस, नारळ-सुपारीच्या बागा आणि पाण्याने भरलेली भातशेती डोळ्यांसमोर उभी राहते. कोकणातील भात लावणी ही…
Read More » -
भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा बहुमान
रत्नागिरी दि. २५ : कोकणच्या कृषी संशोधनासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या भाट्ये येथील…
Read More » -
पावसचे आनंद देसाई यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, दि. २३ :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन २०२४ वर्षाकरिता प्रदान करण्यात येणारे विविध…
Read More »